उमराखेडचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार !
उमरखेड येथे २०/८/१४ ला भव्य आदिवासी मोर्चा निघणार आहे. आणि या मोर्च्याचे एक खास वैशिष्ट्ये राहणार आहे. या मोर्च्याची बातमी ऐकून शरद पवार थंडगार होणार नाही तर नवलच ! १५ हजार लोकं एक खास ऐटम या मोर्च्यात करणार आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व मिडिया २० तारखेला उमरखेड येथे जमा होणार आहेत. या तारखेला जिथे जिथे मोर्चे असतील तिथल्या आयोजकांनी मला फोन करून या विषयी विचारावे आणि तसाच ऐटम तिथे करावे. ह्यामुळे आपल्या आंदोलनाला वेगळे वळण लागणार आहे.आणि मतांचे राजकारण करणा-या नेत्याच्या बुडाला मिराच्या लागणार आहेत.तसेच मी जे काही सांगितले ते मोर्चा होईपर्यंत गोपनीय ठेवयाचे ह्याची नोंद .माझा फोन न ९४०५७०८७३७, -
Madhav Sarkunde
No comments:
Post a Comment