Breaking News

आता संघर्ष अटळ आहे.

आतून बाहेरून
न्याय-अन्याय

जसा जमेल तसा आता संघर्ष प्रत्येकात लपलाय...!

फक्त वेळीच तो जागृत होणे आवश्यक...!

जमेल त्या मार्गाने आपणास आपल्या घरात येवू पाहत असलेली घाण साफ करायची आहे. फक्त असे करताना अंगावर धुळ बसता कामा नये असे सांगुन जमणार नाय.

आता संघर्ष अटळ आहे.

हा जिहाद आदिवासी कल्याणाच्या कामी येवो हीच अपेक्षा।

विद्रोही


No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti