Breaking News

आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

जय आदिवासी
जय बिरसा मित्रंनो दि . 17-08-2014 रोजी परभणी येथे झालेल्या दगडफेकीमुळे वसतीगृहातील आदिवासी विद्यार्थांना पोलीसांच्या दडपशाहीखाली अटक करण्यात आली. याची नोंद कळताच जिंतुर मधील आदिवासी कार्यकर्तेनी परभणी गाठली.
आज कॅमुनिष्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.राजन क्ष्रीसागर , डाॅ .संतोष टारफे, डाॅ.सतीष पाचपुते आदिवासी संघटक व कार्यकर्ते उपस्थीत होते, यांनी आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

D.D. Shelke


No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti