Breaking News

शेतकरी बांधवाच्या पदरात काय पडले?

आज पर्यन्त आरक्षण नावाच्या कुबड्यांचा फ़ायदा नोकरदार वर्गानेच घेतला आणि येथून पुढेही तेच घेतील.

एका घरातील चार चार जणांना नोकरी मिळाली या आरक्षण धोरणामुळे।

शेतकरी बांधवाच्या पदरात काय पडले?

अरे रोजच्याच समस्यांचा पाढा आहे.

ज्या भावाला स्वता राबुन शिकवले....नोकरीला लावले तो पण गावाला येत नाही. तो आणि त्याचा संसार मजेत आहे याचे समाधान फक्त मला लाभले.

अरे पण आज ज्याचा फ़ायदा तुम्ही घेतला त्यासाठी आम्ही रस्त्यावर आलोय. पण तुम्ही तेच सुट्टी नायचे कारण सांगत आहेत.

अरे आरक्षण तसेही तुम्हीच भोगताय मग आम्ही तुम्हालाच लढू द्यायला पाहिजे होते. पण इथेही आम्ही पुढे आहोत.

कारण आम्हाला आमची संस्कृती जपायची आहे.

तुमचे काय....भागले आता...!

संस्कृती....समाज....गेला चुलीत...!

व्व़ा रे दुनिया।

एकलव्य असो की असो रावण सर्वांना आपण कपट करुनच मारले.

सुग्रीव व बाली हे खरे तर आदिवासी राजे पण त्यांनाही आपण कपट़ाने संपवले.

आजही धनगर आमच्या घरात घुसवुन आपण आम्हाला संपवू पाहत आहेत.

हे आपण सहज करू शकता कारण आमचेच नालायक ठरले आहे पैशाच्या मोहात....।

विद्रोही
आदिवासी रक्तरंजित क्रान्ति


No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti